⚡61 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रावर गोंधळ
By टीम लेटेस्टली
अहमदनगरमध्ये स्वराज्य प्रतिष्ठान कडून राज्य नाट्य स्पर्धेमध्ये 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' नाटक सादर करण्यात आले. यामध्ये स्वातंत्रयवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या प्रतिमा चूकीच्या दाखवण्यात आल्या आहेत. असा दावा सावरकर प्रेमींनी केला आहे.