या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच पर्यटनस्थळी विशेषता सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपातकालिन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्यातील अनेक पर्यटन स्थळांवर आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी लोकांची गर्दी जास्त असते, अशावेळी दुर्घटना घडण्याची शक्यता आणखी वाढते.
...