Pune: वीजबिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या 800 शाळांची बत्ती गुल

maharashtra

⚡Pune: वीजबिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या 800 शाळांची बत्ती गुल

By टीम लेटेस्टली

Pune: वीजबिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या 800 शाळांची बत्ती गुल

करोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जवळपास दोन वर्षे सर्व शाळा बंद होत्या. त्यादरम्यान अनेक ठिकाणी वीजबिल वाढल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. वीज बिल जास्त असल्याने जिल्हा परिषदेने ते भरले नाही

...