विदेशातून भारतात परतलेले 12 जण कल्याण (Kalyan), डोंबिवली (Dombivl) आणि ठाणे (Thane ) जिल्ह्यातून बेपत्ता झाले आहेत. ओमिक्रॉन व्हेरीएंटची (Omicron Covid Variant) जगभरात भीती वाढत असताना विदेशातून परतलेले हे 12 लोक बेपत्ता झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
...