याबाबत मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आणि प्रकल्पग्रस्त कुटुंबांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सामूहिक पाठिंब्यामुळे सरकारच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळेल असा विश्वास आयोजकांना आहे.
...