या योजनेबद्दल एमएसआरटीसीच्या ऑपरेशन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ते राज्यातील तालुके आणि गावे थेट आर्थिक राजधानीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या, लोकांना एकतर रेल्वे किंवा खाजगी ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणार्या बसने प्रवास करावा लागतो.
...