⚡व्यवसाय, कृषी, नोकरी अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती; अर्धा ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, Devendra Fadnavis यांनी मांडला लेखाजोखा
By टीम लेटेस्टली
मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजनेत सर्वसामान्यांची मागणी लक्षात घेऊन बदल करण्यात आल्याचे सांगून पाच एकर शेतीची अट काढण्यात आली आल्याची माहिती त्यांनी दिली. रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र यातही शिथिलता देण्यात आली आहे.