⚡राज्यात अतिवृष्टी, पूर, दुर्घटना यात आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू
By टीम लेटेस्टली
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर दरड कोसळणे, भिंती पडणे यांसारख्या अनेक दृर्घटनाही घडल्या.