राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या पुरामुळे (Maharashtra Flood) अतोनात नुकसान झाले आहे. या पुरादरम्यान 100 हून अधिक मृत्यू झाले, लोकांची घरे वाहून गेली, शेतजमिनी बुडाल्या तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
...