'युतीचा विचार न करता तयारीला लागा!' असा सूचक संदेश भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच, 'आमचं ठरलंय' असं म्हणता म्हणता 'आमचं रद्द झालंय' असंही हे दोन्ही पक्ष म्हणू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
...