By टीम लेटेस्टली
सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपूनही 12 वीचा निकाल जाहीर न झाल्याने भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.