By Vrushal Karmarkar
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात निवडून आलेले सरकार आहे की नाही असा प्रश्न विचारला जातो. पण दोन लोकांच्या जंबो मंत्रिमंडळात खरा मुख्यमंत्री कोण आहे हे समजू शकत नाही.
...