महाराष्ट्र काँग्रेसचे सर्वेसर्वा नाना पटोले (Nana Patole) यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. इंडिया ब्लॉक सत्तेत आल्यानंतर चार शंकराचार्यांच्या हस्ते राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल, असं वादग्रस्त विधान नाना पटोले यांनी केलं आहे.
...