गलगली यांच्या म्हणण्यानुसार, रिक्त पदामुळे सेवेत विलंब होत असून सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विभागात रिक्त पदांची संख्या जास्त आहे. सरासरी 23% रिक्त पदांच्या तुलनेत, काही विभागांमध्ये 30 ते 50 टक्के रिक्त पदे आहेत
...