काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी युतीबाबतचा निर्णय हायकमांड घेत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी सोनिया गांधींनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला मदत केली. इतर राज्यात काँग्रेसची स्थिती चांगली आहे, त्यामुळे त्यांच्याशी (शिवसेना आणि राष्ट्रवादी) युती करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले आहेत
...