महाराष्ट्र

⚡पाणीटंचाई असलेल्या लातूर मध्ये सीताफळाच्या लागवडीतून शेतकर्‍याने कमावले लाखो रूपये

By टीम लेटेस्टली

सीताफळाच्या लागवडीसाठी कमीत कमी पाणी आणि वर्षाकाठी 50 हजार रूपये देखभालीचा खर्च असतो. एका एकरामध्ये 5-10 टन सीताफळ येतं.

Read Full Story