एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकासआघाडी सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असले तरी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपले काम सुरुच ठेवले आहे. मंत्रिमंडळ बैठकांचा त्यांनी धडाकाच लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठक (MVA Cabinet Meeting Decision) पार पडली.
...