'आझादी का अमृत महोत्सव'चा एक भाग म्हणून स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ साजरा करण्याहेतु, वाणिज्य विभाग, भारत सरकार 20 ते 26 सप्टेंबर, 2021 पर्यंत आर्थिक विकास, विशेषतः भारतातील निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करून 'वाणिज्य सप्ताह' आयोजित करत आहे
...