महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) स्थापन केले. मात्र, याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) 2024 च्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.
...