महाराष्ट्र

⚡नागपूरात चॉकलेट खाल्ल्याने 17 विद्यार्थ्यांना विषबाधा

By Nitin Kurhe

मदन गोपाल हायस्कूलमधील इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी जेवणाच्या मधल्या सुट्टीत शाळेच्या बाहेर खेळत होते आणि एका व्यक्तीने वाटलेली चॉकलेट खाल्ली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

...

Read Full Story