lifestyle

⚡जगभरातील मातीतील विषारी धातूंचे प्रदूषण वाढले; सुमारे 140 कोटी लोकांचे जीवन धोक्यात, अभ्यासात खुलासा

By Prashant Joshi

धातूने दुषित झालेल्या जमिनीमुळे पिकांचे उत्पादन कमी होत आहे, यासह हे विषारी धातू अन्नपदार्थांद्वारे मानवांपर्यंत पोहोचू शकतात. या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे, दक्षिण युरेशियामध्ये धातूंनी समृद्ध असे एक क्षेत्र सापडले आहे, ज्याबद्दल पूर्वी माहिती नव्हती.

...

Read Full Story