⚡18 मार्चला 'बलिदान मासा'ची सांगता; महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा जागर
By Krishna Ram
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या स्मृतीनिमित्त पाळल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या 'बलिदान मासा'ची सांगता 18 मार्च २०२६ रोजी होत आहे. या ऐतिहासिक काळाचे महत्त्व आणि त्यानिमित्त होणाऱ्या उपक्रमांचा आढावा.