By Vrushal Karmarkar
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार ज्या दिवशी भारतातील तरुण सत्य बोलू लागतील त्या दिवशी संपेल. असे इतर कोणी नाही तर काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे विधान केले आहे.
...