⚡POK ला पुन्हा भारतासह जोडण्याचा मोदी सरकारचा पुढील अजेंडा असणार- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
By Chanda Mandavkar
मोदी सरकारने (Modi Government) जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 हटवला. त्यानंतर आता पाक अधिकृत कश्मीरला (POK) भारतासह जोडणे हा मोदी सरकारचा पुढील अजेंडा असणार असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी म्हटले आहे.