ठाणे शहराच्या अनेक भागात आज शुक्रवारपासून शनिवार सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महामार्गावरील उन्नत मार्गाच्या कामामुळे जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात आले असून, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
...