अखिलेश यादव यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये जैन समुदायाला थेट संबोधित करताना म्हटले आहे की, 'सध्याच्या काळात देशात अल्पसंख्याक असणे हा एक शाप बनत चालला आहे. आज अल्पसंख्याक जैन समुदायामध्ये असलेली भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेची भावना ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ज्याची जगभरात चर्चा, निषेध आणि संताप व्यक्त केला जात आहे.'
...