या घटनेमुळे स्टेडियममधील सत्कार समारंभ अवघ्या 10 मिनिटांत संपवण्यात आला आणि नियोजित खुली बस मिरवणूक रद्द करण्यात आली. या दुर्घटनेनंतर राजकीय वातावरण तापले. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेस सरकारवर अपुरी तयारी आणि गर्दी व्यवस्थापनातील अपयशाचा आरोप केला.
...