⚡घरोघरी लसीकरण केल्याने अनेक जेष्ठांचे प्राण वाचले असते; मुंबई हायकोर्टाचे केंद्र सरकारला खडे बोल
By टीम लेटेस्टली
घरोघरी लसीकरण करण्याबाबत गांभीर्याने विचार केला असता तर ज्येष्ठ नागरिकांसह कित्येक वयोवृद्ध व्यक्तींचे प्राण कदाचित वाचले असते', असे बॉम्बे हायकोर्टाने म्हटले आहे.