भारतीय संघाने गेल्या वर्षीच्या आशिया चषकापासून पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. विशेषतः पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी कटुता आली आहे.
...