india

⚡'Dilli Chalo' March: शंभू सीमेवर अश्रूधुराच्या घटनेनंतर दोन दिवसांनी शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो' मार्च पुन्हा सुरू

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Punjab-Haryana Protests: पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात असूनही शंभू सीमेवरून शेतकरी त्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चा पुन्हा सुरू करत आहेत. मुख्य मागण्यांमध्ये एमएसपी हमी, कर्ज माफी आणि लखीमपूर खेरी पीडितांना न्याय यांचा समावेश आहे.

...

Read Full Story