By Bhakti Aghav
, जंगलाच्या मध्यभागी नक्षलवाद्यांना सैन्याने घेरले. नक्षलवाद्यांच्या मोठ्या जमावाची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी ही कारवाई सुरू केली.