गौरव वल्लभ असेही म्हणाले की, 'या देशात काहीही मोफत नाही. हा करदात्यांचा पैसा आहे. करदात्यांचे पैसे फक्त करदात्यांवरच खर्च केले जात आहेत. म्हणूनच लस विनामूल्य नाही. जेव्हा भाजपने स्वतःच्या पैशातून मोफत लसीकरण मोहीम चालवली असती तर ते मोफत लसीकरण ठरले असते.’
...