भाजपला कर्नाटक या बालेकिल्ल्यात चक्क नऊ जिल्ह्यातून हद्दपार व्हावे लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात मोठमोठ्या घोषणा आणि आक्रमक प्रचार करणाऱ्या भाजपला मतदारांनी नऊ जिल्ह्यांमध्ये एकही जागा दिली नाही. म्हणजेच कर्नाटकातील या जिल्ह्यांमध्ये मतदारांनी 'कमळा'ला धूळ ( 'lotus' on backfoot in South India ) चारली आहे. त्यामुळे दक्षिण भारत भाजपमुक्त झाला आहे.
...