By टीम लेटेस्टली
कोविड-19 संकटानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी लसीकरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.