india

⚡Assam Floods: ब्रह्मपुत्रा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, असममध्ये पूर; 14 ठार, भूस्कलनामुळे 6 जण बेपत्ता

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

धुब्रीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आसाममधील पुराचे संकट अधिक गडद झाले आहे. मृतांची संख्या 14 वर पोहोचली असून जवळपास 6.80 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 21 जिल्ह्यांमध्ये मदतकार्य सुरू आहे.

...

Read Full Story