By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
धुब्रीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आसाममधील पुराचे संकट अधिक गडद झाले आहे. मृतांची संख्या 14 वर पोहोचली असून जवळपास 6.80 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 21 जिल्ह्यांमध्ये मदतकार्य सुरू आहे.
...