india

⚡दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेची लाट कायम, उष्माघाताने 20 हून अधिक जणांचा मृत्यू

By Bhakti Aghav

दिल्लीच्या सरकारी राम मनोहर लोहिया रुग्णालयात 27 मे पासून उष्णतेची समस्या असलेल्या 45 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. 27 मे पासून रूग्णालयात अशा समस्यांमुळे नऊ मृत्यू झाल्याची नोंद झाली असून यापैकी सात मृत्यू गेल्या दोन दिवसांत झाले आहेत.

...

Read Full Story