india

⚡गेल्या तीन वर्षांत भारतातील शाळांची फी तब्बल 50-80 टक्क्यांनी वाढली- Survey

By टीम लेटेस्टली

हा सर्वेक्षण अहवाल सांगतो की, फक्त 7 टक्के पालकांना वाटते की राज्य सरकारांनी ही फीवाढ रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. उलट, 93 टक्के पालकांचे म्हणणे आहे की, सरकारांचे नियमन कमकुवत आहे, आणि शाळांना मनमानी फी आकारण्याची मुभा मिळाली आहे. बेंगलुरु, दिल्ली, हैदराबादसारख्या शहरांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे.

...

Read Full Story