देशात अजूनही ही महामारी ठाण मांडून बसली आहे तर दुसरीकडे, बर्याच मोठ्या कंपन्या व व्यवसायिक आर्थिकदृष्ट्या या साथीच्या आजाराला बळी पडले आहेत. या काळात बर्याच लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत तर अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. आता आयटी क्षेत्रातील (IT Sector) नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे
...