राष्ट्रीय

⚡जिथे 8 तास शांततेत सण साजरा करू शकत नाही, तिथे मतदानाची गरज नाही', रामनवमी हिंसाचारावर कोलकाता उच्च न्यायालयाची टिप्पणी

By Bhakti Aghav

8 तास शांततेत सण साजरा करू शकत नाही, तिथे मतदानाची गरज नाही, अशी टिप्पणी कलकत्ता न्यायालयाने केली आहे. याशिवाय सध्याची परिस्थिती पाहता बहरामपूर मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्याची सूचनाही न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली आहे.

...

Read Full Story