टीव्ही

⚡'मी मालिका सोडलेली नाही'; ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडल्याच्या चर्चांवर हृता दुर्गुळेचं स्पष्टीकरण

By Bhakti Aghav

अभिनेत्री हृता आणि ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निर्मात्यांचे सेटवर स्वच्छतेच्या कारणांवरून भांडण झाले होते. हा वाद जास्त वाढल्याने हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आज हृताने या सर्व चर्चांना अफवा असल्याचं सांगत मालिका सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

...

Read Full Story