कमल हासन यांनी एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटले आहे की, 'कला वाट पाहू शकते. भारत प्रथम येतो.' त्यांनी असेही म्हटले की, हा उत्सव साजरा करण्याचा वेळ नाही तर एकता आणि संयमाचा आहे. सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
...