वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सतत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे टेस्लाच्या भारतात प्रवेशामुळे सरकार आणि कंपनी अशा दोघांनाही फायदा होईल अशी अपेक्षा आहे. भारतातील पुरवठा साखळीचा विस्तार केल्याने टेस्लाचा चीनबाहेरील व्यवसायात विविधता आणण्यास मदत होईलच.
...