राजस्थान रॉयल विरुद्ध विजय मिळवल्यानंतर कोलकाता नाईट राईडर्सचा फलंदाज शुममन गिलचे सचिन तेंडूलकर यांनी केले आहे. राजस्थान विरुद्ध सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली आहे, असे सचिन तेंडूलकर म्हणाले आहेत. ट्विट-
Important knock by @RealShubmanGill who played some good shots. @Russell12A’s brief cameo & good finish by @Eoin16 got @KKRiders to a decent score.
Terrific bowling performance as well. Bowling changes were spot on & the team balance looked good, pic.twitter.com/4gMvkRqjWy— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 30, 2020
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 12 व्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्सने राजस्थान रॉयलवर 37 धावांनी विजय मिळवला आहे.
जम्मू-काश्मीर प्रशासनाने कोविड-19 मुळे कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन 8 ऑक्टोबरपर्यंत वाढविले आहे. अधिकृत प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली.
Jammu and Kashmir administration extends lockdown in COVID-19 containment zones till October 8: Official spokesperson— Press Trust of India (@PTI_News) September 30, 2020
अंदमान आणि निकोबार येथे आज 14 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 835 वर पोहचली आहे. ट्विट-
14 new coronavirus cases and 21 recoveries reported in Andaman & Nicobar today, taking total cases to 3,835 including 174 active cases, 53 deaths and 3,608 recoveries: Andaman Nicobar Administration— ANI (@ANI) September 30, 2020
केंद्राच्या कृषीविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार आहे, अशी महिती समोर आली आहे. ट्विट-
केंद्राच्या कृषीविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार https://t.co/noiJmnnsQq— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 30, 2020
कोरोनाची लागण होऊन मरण पावलेल्या रुग्णांची संख्या दशलक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. ट्विट-
Actual COVID-19 death toll certainly higher than 1 million: WHO
Read @ANI Story | https://t.co/nMP8BmWcZ5 pic.twitter.com/tDJzZ7Vfbv— ANI Digital (@ani_digital) September 30, 2020
महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 18,317 रुग्ण आढळले असून 481 जणांचा बळी गेला आहे.
Maharashtra reports 18,317 new #COVID19 cases, 481 deaths and 19,163 discharges today. Total cases in the state rise to 13,84,446, including 36,662 deaths and 10,88,322 discharges. Active cases stand at 2,59,033: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/KBsWa20pJu— ANI (@ANI) September 30, 2020
भारत सरकारकडून सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, ट्रेनिंगसाठी स्विमिंग पूल पुन्हा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
GoI issues new guidelines for 'Re-opening'; cinema halls/multiplexes, swimming pools used for training of sportspersons & entertainment parks to re-open from 15th Oct
For re-opening of schools, States given flexibility to take a decision after Oct 15, parental consent required pic.twitter.com/KCoQ9E6HJr— ANI (@ANI) September 30, 2020
भारत सरकारकडून सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, ट्रेनिंगसाठी स्विमिंग पूल पुन्हा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
GoI issues new guidelines for 'Re-opening'; cinema halls/multiplexes, swimming pools used for training of sportspersons & entertainment parks to re-open from 15th Oct
For re-opening of schools, States given flexibility to take a decision after Oct 15, parental consent required pic.twitter.com/KCoQ9E6HJr— ANI (@ANI) September 30, 2020
भारतातील कंन्टेंटमेंट झोनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर लॉकडाऊन येत्या 31 ऑक्टोंबर कायम राहणार असल्याचा सरकारचा निर्णय घेतला आहे.
Strict enforcement of lockdown in containment zones till 31st October: Government of India#Unlock5— ANI (@ANI) September 30, 2020
ठाणे पश्चिम येथील एका कंपनीच्या ऑफिसला आग लागल्याची घटना समोर येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यात जीवित आणि वित्तहानी झालेली नाही.
दरम्यान, बाबरी मशीद प्रकरणात लखनऊमधील विशेष सीबीआय कोर्टाने सर्व 32 आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. तसंच सुनावणी दरम्यान कोर्टाच्या आवारात कडक सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.
आज अनलॉक 4 चा शेवटचा दिवस असून ऑक्टोबर महिन्यापासून अनलॉक 5 ला सुरुवात होईल. अनलॉक 5 च्या टप्प्यात नेमक्या कोणत्या सुविधा सुरु होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत रेल्वेसेवा सुरु होणार असल्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसंच या महिन्यात नवरात्रौत्सव असल्याने त्यासाठीची नियमावली राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे. अजूनही कोरोना व्हायरस संसर्गावर ठोस लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे अनलॉक 5 च्या माध्यमातून नव्या सेवा-सुविधा सुरु करण्यास मुभा देण्यात आली तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.