Assam Floods: असम मधील पुरामुळे 25 जिल्ह्यातील 26,69,900 नागरिकांना फटका तर 89 जणांचा बळी
असम मधील पुरामुळे 25 जिल्ह्यातील तब्बल 26,69,900 लोकांना याचा फटका बसला आहे. तसेच आतापर्यंत पुरामुळे 89 जणांचा बळी गेल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 280 रिलिफ कॅम्पची उभारणी सुद्धा करण्यात आली आहे.