युजवेंद्र चहल याने वडिलांसोबत बनवला पहिला टीक-टॉक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
कोरोना विषाणूचा ( Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा निर्णय कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी घेण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनतेला केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या आदेशाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. तसेच येत्या 21 दिवस आम्ही घरातच राहणार असल्याचे अनेकजण बोलत आहेत.